आजकाल माणसापेक्षा पैसाच जास्त महत्त्वाचा झालायं. जो तो पैशालाच महत्त्व देतोय. या पैशाच्या जगात माणसला काहीच किंमत उरली नाही.
मात्र पैशाने चांगली माणसे मिळवता येत नाहीत. पैशासोबत आलेली माणसे पैशासोबतच निघून जातात.. हे लक्षात घ्यायला हवं.
मात्र पैशाने चांगली माणसे मिळवता येत नाहीत. पैशासोबत आलेली माणसे पैशासोबतच निघून जातात.. हे लक्षात घ्यायला हवं.
No comments:
Post a Comment