Sunday, January 12, 2014

आपल्याच जीवन जगण्यातील चुकांमधून आपल्याला विविध अनुभव येतात, मग हेच अनुभव आपली विचारसरणी घडवतात, ही विचारसरणी नंतर जीवनातील तत्व बनून जाते. आणि मग कालांतराने हेच तत्वज्ञान आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग बनतात, जीवनाला योग्य दिशा दाखवतात..
- राहुल

No comments:

Post a Comment